जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्हयातील निमशहरी, पाणी टंचाई व पाणी गुणवत्ता बाधित गावांची/ वाड्यांची निवड संख्या खालील प्रमाणे आहे.
- निमशहरी गावांची संख्या :- ४
- ५०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या टंचाई ग्रस्त वाड्या / वस्त्यांची संख्या - १०८
- पाणी गुणवत्ता बाधित गावे / वाड्याची संख्या -७
- जलधर आधारित भूजल व्यवस्थापन - १३